शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2017 - ग्रामीण भागाला होणारे 10 फायदे

By admin | Updated: February 1, 2017 13:19 IST

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीची सर्वाधिक झळ बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पातून भरभरून तरतुदी केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. नव्या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्राचा विकासदर 4.1 टक्के इतका असेल. शेतक-यानी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.  शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. 

अर्थसंकल्पात पीक विम्यासाठी 9 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षात मान्सून चांगला झाल्याने यावर्षी चांगली पिके येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

-  2017-18 आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ग्रामीण क्षेत्रासाठी 1 लाख 87 हजार 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, प्रथमच इतकी विक्रमी तरतूद करण्यात आली असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागासाठी 24 टक्क्यांनी तरतूद वाढवण्यात आली आहे. 
 
- ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा स्त्रोत असलेल्या मनरेगा योजनेसाठी यंदा 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत मनरेगासाठी 9500 कोटींनी तरतूद वाढवण्यात आली आहे. मागच्यावर्षी 38500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
 
- मनरेगामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांनी वाढला आहे. 
 
- अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणासाठी महिला शक्ती केंद्र उभारणार. 
 
 
- 1 मे 2018 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागांमध्ये वीज पोहोचणार. 
 
-  बेघर आणि कच्चा घरात राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घर बांधणीचे लक्ष्य. 
 
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 15 हजार कोटीवरुन तरतूद 23 हजार कोटी करण्यात आली. 
 
- 2016-17 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत दिवसाला 133 किमी रस्ते बांधणी सुरु आहे. 2011-14 मध्ये हेच प्रमाण 73 किमी होते. 
 
 

 

  •