शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

देशभर गोहत्याबंदी आणावी - रामदेव

By admin | Updated: March 25, 2016 01:50 IST

जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढविण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावे यासाठी

वडोदरा : जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढविण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावे यासाठी कायदादेखील बनविण्यात यावा, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. वडोदरा येथे विमानतळावर ते बोलत होते. आपल्या संविधानात भारत माता की जय बोलले पाहिजे असे कुठे लिहिले नसले तरी कोणालाही ते बोलण्याची समस्या नसावी. त्यामुळे कायद्यात तशी तरतूद करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक जण बोलू शकेल, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. देशभरात गोहत्येबर बंदी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी या वेळी विनंतीदेखील केली. तसेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी कन्हैया कुमारची तुलना शहीद भगतसिंग यांच्याशी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचा हा अपमान असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.