शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

काळाबाजार रोखा; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:46 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशातील सर्व पोलीस अधीक्षकांनाही सूचना

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आपापल्या जिल्ह्यात स्वत: बाजारात जावे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, तसेच नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्रालयानेही आवश्यक वस्तंूचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनच्या १७ व्या दिवशीही पुरवठा व्यवस्थित नसल्याच्या माहितीच्या आधारे हे निर्देश देण्यात आले आहेत.बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, प. बंगालसह अनेक राज्यांतून गव्हाचे पीठ, तांदूळ आदी आवश्यक वस्तूंचा तुटवटा असल्याच्या आणि त्यांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एक आढावा बैठक घेतली होती. त्यांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.या मुद्यांवरही झाली चर्चाच्एप्रिलअखेरपर्यंत कोणत्याही राज्यात धरणे, निदर्शनांना परवानगी दिली जाऊ नये, विदेशी प्रवास न केलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा पुन्हा शोध घेऊन तपासणी करावी.च्स्थलांतरित मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावण्या आणि अन्नछत्रांना भेट देऊन तेथे सोशल डिस्टन्सिंगचा आढावा घ्यावा.च्जिल्हा प्रशासन आणि प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊन असलेल्या भागात ड्रोनमार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या आधारे आवश्यक पुरवठा, कायदा, सुव्यवस्था आणि सॅनिटायझिंगबाबत निर्णय घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.