शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

काळाबाजार रोखा; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:46 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशातील सर्व पोलीस अधीक्षकांनाही सूचना

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आपापल्या जिल्ह्यात स्वत: बाजारात जावे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, तसेच नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्रालयानेही आवश्यक वस्तंूचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनच्या १७ व्या दिवशीही पुरवठा व्यवस्थित नसल्याच्या माहितीच्या आधारे हे निर्देश देण्यात आले आहेत.बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, प. बंगालसह अनेक राज्यांतून गव्हाचे पीठ, तांदूळ आदी आवश्यक वस्तूंचा तुटवटा असल्याच्या आणि त्यांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एक आढावा बैठक घेतली होती. त्यांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.या मुद्यांवरही झाली चर्चाच्एप्रिलअखेरपर्यंत कोणत्याही राज्यात धरणे, निदर्शनांना परवानगी दिली जाऊ नये, विदेशी प्रवास न केलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा पुन्हा शोध घेऊन तपासणी करावी.च्स्थलांतरित मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावण्या आणि अन्नछत्रांना भेट देऊन तेथे सोशल डिस्टन्सिंगचा आढावा घ्यावा.च्जिल्हा प्रशासन आणि प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊन असलेल्या भागात ड्रोनमार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या आधारे आवश्यक पुरवठा, कायदा, सुव्यवस्था आणि सॅनिटायझिंगबाबत निर्णय घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.