शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’

By admin | Updated: January 3, 2015 02:30 IST

भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा आता विभाजनवादी रणनीतीचा अवलंब करीत असल्यामुळे भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.‘भाजपाची हवा हळूहळू निघू लागली आहे आणि २०१५ मध्ये त्यांच्या दांभिकतेचा पराभव होईल. २०१४ मध्ये काळा पैसा परत आणणे, युवकांना रोजगार देणे व बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासारखी अनेक खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली आहे; परंतु ही सर्व आश्वासने आता थंडबस्त्यात ठेवण्यात येत आहेत. भाजपा आता धर्मांतर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे नाव घेऊन जहाल संघटनांच्या मदतीने विभाजनवादी रणनीतीच्या आधारे लोकांचे लक्ष आपल्या अजेंड्यावरून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे नितीशकुमार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.जुन्या जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, विलीनीकरण निश्चित होणार आहे. फक्त काही औपचारिकता बाकी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या आघाडीला अखंड जनता पार्टीसोबत येण्याचे निमंत्रण देणार काय, या प्रश्नावर ‘या सर्व भविष्यातील गोष्टी आहेत’, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)४नव वर्षात भाजपाच्या राजवटीत आनंद साजरा करण्यासारखे काहीही नाही आणि बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाच्या पतनाची सुरुवात होईल, असे भाकीत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी वर्तविले आहे.‘आम्ही प्रत्येकाचे नूतन वर्षाभिनंदन करतो. पण यावेळी भाजपाच्या राजवटीत नववर्षात जल्लोष करण्यासारखे काही नाही. भाजपाच्या राजवटीत गरिबांचे धर्मांतर होत आहे, असे ते म्हणाले.केंद्रातील मंत्री विरोधकांबद्दल असंसदीय भाषेचा वापर करीत आहेत आणि गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव केला जात आहे. आता तिरंग्याच्या जागी ते भगवा ध्वज आणतील, तो दिवस काही फार दूर नाही’, असे लालूप्रसाद म्हणाले.