शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे राजकारण देशासाठी घातक -आजम

By admin | Updated: July 7, 2014 04:39 IST

भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.

लखनौ : भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.भाजपा दलितांना भडकावून त्यांच्यात आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुरादाबादची घटना मुजफ्फरनगर दंगलीप्रमाणेच सुनियोजित कट रचून घडविण्यात आली आहे, असे सांगून आजम खान म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत मुजफ्फरनगर दंगलीचा राजकीय फायदा घेतला. आता विधानसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत फायदा घेण्यासाठी मुरादाबादेतही मुजफ्फरनगरसारखे वातावरण तयार करीत आहे. मुरादाबाद कांडामागे पोटनिवडणुकीत फायदा करून घेणे हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. मुरादाबादच्या कांठमध्ये घडलेल्या हिंसाचारामागे स्थानिक नव्हे तर बाहेरच्याच लोकांचा हात आहे. त्यासाठी हरियाणा व शेजारच्या राज्यातून भाजपाने आपले लोक आणले होते. त्यामुळेच हिंसाचार माजवणारे हे लोक चेहऱ्यावर फडके बांधून फिरत होते. भाजपाचा लोकशाही व देशातील कायद्यावर अजिबात विश्वास नाही, असे खान म्हणाले. याआधी आजम खान यांनी भाजयुमोच्या हिंसक आंदोलनाची तुलना संसदेवरील दहशतवादी हल्ल्याशी केली होती. (वृत्तसंस्था)