शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे राजकारण देशासाठी घातक -आजम

By admin | Updated: July 7, 2014 04:39 IST

भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.

लखनौ : भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.भाजपा दलितांना भडकावून त्यांच्यात आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुरादाबादची घटना मुजफ्फरनगर दंगलीप्रमाणेच सुनियोजित कट रचून घडविण्यात आली आहे, असे सांगून आजम खान म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत मुजफ्फरनगर दंगलीचा राजकीय फायदा घेतला. आता विधानसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत फायदा घेण्यासाठी मुरादाबादेतही मुजफ्फरनगरसारखे वातावरण तयार करीत आहे. मुरादाबाद कांडामागे पोटनिवडणुकीत फायदा करून घेणे हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. मुरादाबादच्या कांठमध्ये घडलेल्या हिंसाचारामागे स्थानिक नव्हे तर बाहेरच्याच लोकांचा हात आहे. त्यासाठी हरियाणा व शेजारच्या राज्यातून भाजपाने आपले लोक आणले होते. त्यामुळेच हिंसाचार माजवणारे हे लोक चेहऱ्यावर फडके बांधून फिरत होते. भाजपाचा लोकशाही व देशातील कायद्यावर अजिबात विश्वास नाही, असे खान म्हणाले. याआधी आजम खान यांनी भाजयुमोच्या हिंसक आंदोलनाची तुलना संसदेवरील दहशतवादी हल्ल्याशी केली होती. (वृत्तसंस्था)