शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भाजपाचे राजकारण देशासाठी घातक -आजम

By admin | Updated: July 7, 2014 04:39 IST

भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.

लखनौ : भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.भाजपा दलितांना भडकावून त्यांच्यात आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुरादाबादची घटना मुजफ्फरनगर दंगलीप्रमाणेच सुनियोजित कट रचून घडविण्यात आली आहे, असे सांगून आजम खान म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत मुजफ्फरनगर दंगलीचा राजकीय फायदा घेतला. आता विधानसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत फायदा घेण्यासाठी मुरादाबादेतही मुजफ्फरनगरसारखे वातावरण तयार करीत आहे. मुरादाबाद कांडामागे पोटनिवडणुकीत फायदा करून घेणे हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. मुरादाबादच्या कांठमध्ये घडलेल्या हिंसाचारामागे स्थानिक नव्हे तर बाहेरच्याच लोकांचा हात आहे. त्यासाठी हरियाणा व शेजारच्या राज्यातून भाजपाने आपले लोक आणले होते. त्यामुळेच हिंसाचार माजवणारे हे लोक चेहऱ्यावर फडके बांधून फिरत होते. भाजपाचा लोकशाही व देशातील कायद्यावर अजिबात विश्वास नाही, असे खान म्हणाले. याआधी आजम खान यांनी भाजयुमोच्या हिंसक आंदोलनाची तुलना संसदेवरील दहशतवादी हल्ल्याशी केली होती. (वृत्तसंस्था)