शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

राहुल यांची टीका भाजपाच्या जिव्हारी, राजनाथ सिंग यांनी दिले प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:03 IST

देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला.

बंगळुरु : देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला.भाजपा सांप्रदायिक राजकारण करून देशात आगी लावत असल्याचे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने केलेल्या पहिल्या भाषणात म्हटले होते. ‘भाजपा’ने येथे आयोजित केलेल्या ‘परिवर्तन रॅली’मध्ये त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांचे मी अभिनंदन करतो. परंतु त्याच बरोबर मी त्यांना असे विचारू इच्छितो की, देशात सांप्रदायिकता, दहशतवाद व नक्षलवादाच्या आगी भाजपाच्या धोरणांमुळे भडकल्या का? काश्मीर धुमसत आहे तेही भाजपामुळेच? मुळीच नाही. आगी लावून सत्तेवर येण्याचे राजकारण जर कोणी केले असेल तर ते काँग्रेसने केले, भाजपाने त्या आगी विझविण्याचेच काम केले आहे.देशात घराणेशाहीचे बिजही काँग्रेसनेच पेरले, असाही त्यांनी आरोप केला. भाजपा सत्तेवर आल्यापासून भारत एक सामार्थ्यशाली देश म्हणून जगात मान्यता पावला आहे, असा दावा करून राजनाथ सिंग म्हणाले की, भारत दुबळा असता तर चीनच्या सिमेवर निर्माण झालेला डोकलामचा तिढा ज्या पद्धतीने सुटला नसता. भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, हे चीननेही मान्य केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajnath Singhराजनाथ सिंह