शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

राहुल यांची टीका भाजपाच्या जिव्हारी, राजनाथ सिंग यांनी दिले प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:03 IST

देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला.

बंगळुरु : देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला.भाजपा सांप्रदायिक राजकारण करून देशात आगी लावत असल्याचे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने केलेल्या पहिल्या भाषणात म्हटले होते. ‘भाजपा’ने येथे आयोजित केलेल्या ‘परिवर्तन रॅली’मध्ये त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांचे मी अभिनंदन करतो. परंतु त्याच बरोबर मी त्यांना असे विचारू इच्छितो की, देशात सांप्रदायिकता, दहशतवाद व नक्षलवादाच्या आगी भाजपाच्या धोरणांमुळे भडकल्या का? काश्मीर धुमसत आहे तेही भाजपामुळेच? मुळीच नाही. आगी लावून सत्तेवर येण्याचे राजकारण जर कोणी केले असेल तर ते काँग्रेसने केले, भाजपाने त्या आगी विझविण्याचेच काम केले आहे.देशात घराणेशाहीचे बिजही काँग्रेसनेच पेरले, असाही त्यांनी आरोप केला. भाजपा सत्तेवर आल्यापासून भारत एक सामार्थ्यशाली देश म्हणून जगात मान्यता पावला आहे, असा दावा करून राजनाथ सिंग म्हणाले की, भारत दुबळा असता तर चीनच्या सिमेवर निर्माण झालेला डोकलामचा तिढा ज्या पद्धतीने सुटला नसता. भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, हे चीननेही मान्य केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajnath Singhराजनाथ सिंह