शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भाजपाचे आता शेतक-यांवर लक्ष, किसान मोर्चा सुधारणार सरकारची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:40 IST

शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.शेतक-यांशी संबंधित अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात अपेक्षेनुसार यश आलेले नाही, याची जाणीव भाजपाला झाली आहे. दुर्गम भागांतील शेतक-यांना योजनांची माहितीही नाही. सरकारचा निम्म्याहून अधिक कार्यकाळ संपला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांत निवडणुकांना सामोरेही जायचे आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा डोकेदुखी निर्माण होऊ नये व विरोधक मजबूत होऊ नये, अशी भाजपाची इच्छा आहे.पीकविमा, सिंचन, मृद्संधारण, स्वास्थ्य योजनांसह अन्य योजनांचा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाने किसान मोर्चावर टाकली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर हे काम सोपविले जाणार आहे. या मोहिमेत सुमारे ५० हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित कार्यकर्ते गावागावांत शेतकºयांना सरकारच्या योजनांची माहिती देतील व या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देतील.>काँग्रेसमुळेच हे घडलेभाजपाच्या किसान मोर्चाचे राष्टÑीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त म्हणाले की, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती आणि शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकºयांची स्थिती सुधारल्याशिवाय कृषी क्षेत्रात सुधारणा होणार नाही. मोदी सरकार शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.