शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

भाजपाचे आता शेतक-यांवर लक्ष, किसान मोर्चा सुधारणार सरकारची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:40 IST

शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.शेतक-यांशी संबंधित अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात अपेक्षेनुसार यश आलेले नाही, याची जाणीव भाजपाला झाली आहे. दुर्गम भागांतील शेतक-यांना योजनांची माहितीही नाही. सरकारचा निम्म्याहून अधिक कार्यकाळ संपला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांत निवडणुकांना सामोरेही जायचे आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा डोकेदुखी निर्माण होऊ नये व विरोधक मजबूत होऊ नये, अशी भाजपाची इच्छा आहे.पीकविमा, सिंचन, मृद्संधारण, स्वास्थ्य योजनांसह अन्य योजनांचा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाने किसान मोर्चावर टाकली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर हे काम सोपविले जाणार आहे. या मोहिमेत सुमारे ५० हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित कार्यकर्ते गावागावांत शेतकºयांना सरकारच्या योजनांची माहिती देतील व या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देतील.>काँग्रेसमुळेच हे घडलेभाजपाच्या किसान मोर्चाचे राष्टÑीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त म्हणाले की, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती आणि शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकºयांची स्थिती सुधारल्याशिवाय कृषी क्षेत्रात सुधारणा होणार नाही. मोदी सरकार शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.