शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:46 IST

'४०० हून अधिक हिंदूंना त्यांची घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले', असा आरोप बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.

वक्फ कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये निरदर्शने सुरू आहेत. उत्तर बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळल्यानंतर अनेक भागात तणाव आहे. हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि १५० जणांना अटक करण्यात आली आहे. 

भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

हिंसाचारामुळे हिंदू आपले जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दंगलींमागे जे कोणी आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. देशभरातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी कायद्यांमध्ये हे विधेयक महत्त्वपूर्ण बदल करते.

मुर्शिदाबादच्या हिंसाचारग्रस्त भागात सुती, धुलियान, समशेरगंज आणि जंगीपूरचा समावेश आहे. राज्य पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाने शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी न्यायालयाने म्हटले की, परिस्थिती गंभीर आणि अस्थिर आहे. "लोकांची सुरक्षितता धोक्यात असताना संवैधानिक न्यायालये मूक प्रेक्षक राहू शकत नाहीत आणि तांत्रिक बचावात सहभागी होऊ शकत नाहीत."

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. दंगलींमागे जे कोणी आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. राज्य सरकारने या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा पक्ष वक्फ दुरुस्ती कायद्याचा समर्थक नाही, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल