शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:46 IST

'४०० हून अधिक हिंदूंना त्यांची घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले', असा आरोप बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.

वक्फ कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये निरदर्शने सुरू आहेत. उत्तर बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळल्यानंतर अनेक भागात तणाव आहे. हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि १५० जणांना अटक करण्यात आली आहे. 

भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

हिंसाचारामुळे हिंदू आपले जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दंगलींमागे जे कोणी आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. देशभरातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी कायद्यांमध्ये हे विधेयक महत्त्वपूर्ण बदल करते.

मुर्शिदाबादच्या हिंसाचारग्रस्त भागात सुती, धुलियान, समशेरगंज आणि जंगीपूरचा समावेश आहे. राज्य पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाने शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी न्यायालयाने म्हटले की, परिस्थिती गंभीर आणि अस्थिर आहे. "लोकांची सुरक्षितता धोक्यात असताना संवैधानिक न्यायालये मूक प्रेक्षक राहू शकत नाहीत आणि तांत्रिक बचावात सहभागी होऊ शकत नाहीत."

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. दंगलींमागे जे कोणी आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. राज्य सरकारने या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा पक्ष वक्फ दुरुस्ती कायद्याचा समर्थक नाही, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल