शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राहुल गांधींविरुद्ध भाजपच्या लेखींची याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:42 IST

राफेल प्रकरण; न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका; सोमवारी सुनावणी

नवी दिल्ली : राफेल प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका भाजपच्या खा. मीनाक्षी लेखी यांनी केला आहे.

 

त्या अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्यात येईल. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी सर्वाेच्च न्यायालयाने आपल्या निकालात ‘चौकीदार चोर है’ असे म्हटल्याचे विधान केले होते. याआधी पंतप्रधान मोदी यांनी सर्वाेच्च न्यायालयाने आपल्या सरकारला राफेल प्रकरणी क्लीन चिट दिली असल्याचे सांगितले होते, याची आठवण त्यांनी करून दिली होती.

सर्वाेच्च न्यायालयाने आधी मोदी सरकारवरील राफेल प्रकरणातील भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले होते. मात्र बुधवारी न्यायालयाने राफेलच्या कागदपत्रांच्या चोरीबाबतच्या एका जनहित याचिकेबाबत नव्याने फेरविचार करण्याचे जाहीर केले होते. या निर्णयाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर है असे म्हटल्याचे विधान केले होते. मीनाक्षी लेखी यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी न्यायालयात म्हणाले की राहुल गांधींनी या विधाने करताना स्वत:ची वाक्ये कोर्टाच्या तोंडी घातली आहेत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे.