शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार दळभद्री घुले: कोपरगावात राष्ट्रवादीचा मेळावा

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

कोपरगाव: गेल्या सात महिन्यात १८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या़ भाजपाचे सरकार अपशकुनी आणि दळभद्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली़

कोपरगाव: गेल्या सात महिन्यात १८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या़ भाजपाचे सरकार अपशकुनी आणि दळभद्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली़
राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा सत्कार व तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी कोपरगाव येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक छबुराव आव्हाड होते़
घुले म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याची आमची मागणी असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घुले यांनी स्पष्ट केले़
आशुतोष काळे म्हणाले, माजी आ़ अशोक काळे यांनी केलेल्या विकास कामांची उद्घाटने लोकप्रतिनिधी कोपरगाव शहरासह तालुक्यात करीत आहेत़ असे असले तरीही आम्हाला जनतेच्या समस्या सुटल्याचे समाधान आहे़ जनतेला न्याय मिळावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे़ त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी असल्याचे ते म्हणाले़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, पद्मकांत कुदळे, दीपक साळुंके, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब बारहाते, सुधाकर दंडवते, सूर्यभान कोळपे, एम़टी़ रोहमारे, दत्तोबा जगताप, कारभारी आगवन, दिलीपराव बोरनारे आदींची उपस्थिती होती़