शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बिहारच्या गायिका शारदा सिन्‍हा यांचे निधन; कॅन्सरमुळे एम्समध्ये होत्या दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 23:19 IST

सिन्हा या २०१७ पासून कॅन्सरशी झुंझत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.

बिहारच्या लोकगायिका पद्मभूषण शारदा सिन्हा यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सिन्हा यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.  त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री ९.२० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

सिन्हा या २०१७ पासून कॅन्सरशी झुंझत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मुलाने आता त्या वाचू शकत नाहीत, लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असे म्हटले होते. 

शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत अनेक लोकगीते गायली. बॉलीवूडमध्ये त्यांनी सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटातील एका गाण्यालाही आपला आवाज दिला आहे. त्यांना 1991 मध्ये 'पद्मश्री' आणि 2018 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :Biharबिहार