शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी दिल्लीला रवाना; पत्नी राबडी देवी, तेजस्वीही सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 21:54 IST

जेडीयू प्रवक्ता आणि माजी मंत्री नीरज कुमार (Neeraj Kumar) यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत लालू कुटुंबावर निशाना साधला आहे. त्यांनी कवितेच्या स्वरुपात हे ट्विट केले आहेत.

पाटणा -बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची (Lalu Prasad Yadav) प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावल्याने पाटणा येथे आलेले आरजेडी (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव बुधवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, (Rabri Devi), मोठी मुलगी मीसा भारती (Misa Bharti) आणि छोटा मुलगा तेजस्वीही (Tejashwi Yadav) आहेत. निवडणूक निकाल आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, हे सर्व जण दिल्लीला रवाना झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधणे सुरू केले आहे.

पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर आपली प्रकृती ठीक नसून आपण उपचारासाठी दिल्लीला जात आहोत, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. बिहारमध्ये नुकतीच दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यासाठी लालू प्रसाद हे पाटण्याला आले होते. यावेळी त्यांनी 27 ऑक्टोबरला कुशेश्वरस्थान येथे निवडणूक रॅलीलाही संबोधित केले.

लालू प्रसाद यादव यांना विमानतळावर आधार देऊन गाडीतून खाली उतरविण्यात आले. चारा घोटाळ्यातील दोशी लालू प्रसाद हे पाटण्यात आले होते. यापूर्वी लालू दिल्लीतच त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या घरी राहत होते.

जेडीयूचा टोला - जेडीयू प्रवक्ता आणि माजी मंत्री नीरज कुमार (Neeraj Kumar) यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत लालू कुटुंबावर निशाना साधला आहे. कवितेच्या स्वरुपात करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये कुमार यांनी म्हटले आहे..."राजनैतिक शहजादे को बिहारियों का ख्याल कहाँ आताचुनाव आते ही सपरिवार बिहार आताचुनाव में भ्रामक मुद्दे उछाल जाताचुनाव परिणाम खिलाफ में आऐ तो फरार हो जाताआर्थिक अपराधियों की दीपावली दिल्ली व पटियाला कोर्ट में मनाया जाता"

असा साधला निशाणा -निरज कुमार यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे... - "जो कहते थे कर देंगे खेला, विमान पर सवार हो लौट रहे देख कर मेला... मछली की जान लेकर भी जो जीत ना पाए, बड़े मायूस होकर प्रवासी कहलाये... कहाँ तो महीने का था प्रोग्राम, वोट भी ना मिल पाया कुछ ग्राम... क्या मुँह दिखलाते क्या हार का किस्सा बतलाते..."

आणखी एका ट्विटमध्ये, तुम्हाला भगवान श्रीकृणांचा श्राप लागला आहे. मग कोण वाचवणार, असे म्हणत निरज कुणार यांनी लिहिले आहे... - "जा रहे हैं तो जाइये, मगर आते रहिएगा बिहार...कृष्ण का श्राप लग गया आपको, फिर कौन बचाता...कुछ दिन बाद खुद कहियेगा कि पोस्टर में हमरा फोटो क्यों नहीं आता ?" 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारdelhiदिल्ली