शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:36 IST

Prashant Kishor News: बिहारमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.  

नुकत्याच झालेल्या बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. तर नव्यानेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा दारुण पराभव झाला होता. दरम्यान, या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.  

अमेरिकेमध्ये बिहारी समुदायाशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सद्यस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, बिहार हे एक असं राज्य आहे जे अनेक बाजूंनी अडचणीत सापडलेलं आहे. जर बिहार हा एक देश असता तर तो जगातील ११ वा सर्वात मोठा देश असला असता. आम्ही लोकसंख्येच्याबाबतीत जपानला मागे टाकलं आहे. येथील समाज हा सुधारणांबाबत नाउमेद झाला आहे, हेच सर्वात मोठं आव्हान आहे.  

या परिसंवादामध्ये प्रशांक किशोर यांनी बिहारमधील पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी आपला पक्ष हा २०२५ वर्षे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठी नुकत्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यातील सत्ताधारी एनडीए आघाडीने दणदणीत यश मिळवलं होतं. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती.   

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार