शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 18:23 IST

Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दरम्यान, या अटीतटीच्या लढतीमध्ये एनडीएने आघाडी घेतली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणावं तेवढं लक्ष दिलं नाही. नवीन नेतृत्व असल्याने त्याला वाव मिळावा म्हणून आम्ही बिहारमध्या जागांबाबत आग्रह धरला नाही, असे पवार यांनी सांगितले.ते म्हणाले की, बिहारमध्ये आम्हाला अपेक्षित असा निकाल आला नाही. त्याची काही कारणं आहेत. एकीकडे तेजस्वी यादव यांनी एकहाती मोर्चा सांभाळला होता. तर दुसरीकडे एनडीएकडे सर्व व्यवस्था होती. मोदींनी आक्रमक प्रचार केला. एकंदरीत तेजस्वी यादव यांनी अनुभवाच्या मनाने चांगली लढत दिली. आता त्यांना यश मिळालं नसलं तरी आणि परिवर्तन झालं नसंल तरी हळुहळू बदल होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये आतापर्यंत एनडीए १२३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ११२ जागांवर आघा़डीवर आहे. तर इतर उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत स्वबळावर उतरलेले चिराग पासवान यांच्या हाती मात्र निराशा लागली असून, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण