शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ब्रेकिंग : NCERT समितीने सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या जागी 'भारत' लिहिण्याची शिफारस केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 14:20 IST

NCERT पॅनलने सर्व NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ठिकाणी नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये नवा ऐतिहासिक बदल होणार आहे.  एनसीईआरटी पॅनेलने सर्व NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ठिकाणी नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे. या बदलानंतर आता विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत हा शब्द शिकवला जाणार आहे. NCERT पॅनलने सर्व NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये भारताचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.

या पॅनेलमधील एका सदस्याने दिलेली माहिती अशी, NCERT पुस्तकांच्या पुढील संचामध्ये इंडिया हे नाव बदलून भारत केले जाईल. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता, तो आता मान्य करण्यात आला आहे. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये "हिंदू विजय" ठळक करण्याची शिफारसही केली आहे. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये 'प्राचीन इतिहास'च्या जागी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची शिफारस केली. इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही, कारण भारत हे एक जुने राष्ट्र आहे आणि ब्रिटिश साम्राज्यवादाबद्दल अनभिज्ञ आहे.