शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे...", केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:13 IST

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस सध्या देशाच्या अनेक राज्यांतून भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईत संपेल. या प्रवासादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक राज्यांतून जाणार आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे" असं म्हटलं आहे. 

प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेस भारताविरोधात भारतीयांना एकत्र करत आहे. काँग्रेस याला भारत जोडो म्हणतं पण त्यांचा खरा अजेंडा हा भारत तोडो असा आहे. NDA ने UPA पेक्षा कर्नाटकला 247% जास्त दिलं आहे आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. आमचं राजकारण विकासासाठी आहे. त्यांचं फक्त राजकारण, विकास विसरा!" असं प्रल्हाद जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आता ओडिशामध्ये पोहोचली आहे. ओडिशामध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला विशेष आवाहनही केलं. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मी यात्रेदरम्यान सात ते आठ तास लोकांचे ऐकतो आणि दररोज 15 मिनिटे त्यांना संबोधित करतो."

लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचं राहुल यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रा 2022-23 मध्ये देशाला एकत्र आणण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर असं सुमारे 4,000 किलोमीटर अंतर प्रवास करण्यात आला आणि हा प्रवास “द्वेष आणि अन्यायाविरुद्ध” होता. लाखोंच्या संख्येने या यात्रेत लोक सहभागी झाले होते. त्यामुळेच ही यात्रा यशस्वी झाली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा