शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘बेटी बचाव’साठी सासूूंनीच यावे पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:08 IST

स्त्रीभ्रूणहत्या हा समाजासाठी लज्जास्पद प्रकार आहे, असे स्पष्ट करतानाच ‘बेटी बचाव’साठी आता सासूंनीच पुढाकार घ्यावा, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

- अनुभा जैनझुनझुनू (राजस्थान) - स्त्रीभ्रूणहत्या हा समाजासाठी लज्जास्पद प्रकार आहे, असे स्पष्ट करतानाच ‘बेटी बचाव’साठी आता सासूंनीच पुढाकार घ्यावा, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.राजस्थानात राष्ट्रीय पोषण मिशनचा शुभारंभ व ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ मोहिमेच्या विस्तार कार्यक्रमात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, सर्व जण समान आहेत. मुलांप्रमाणे मुलीही शिक्षणात आघाडीवर आहेत. एक मुलगी ओझे असू शकत नाही. देशाने गर्व करावा असे काम महिलांनी केले आहे. त्यामुळे मुलामुलींना समान वागणूक द्यावी. मुलगी ही ओझे नाही; तर पूर्ण कुटुंबाची आन, बान आणि शान आहे. मुलांना योग्य पोषण आहार देणे गरजेचे आहे.या वेळी महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपस्थिती होती. देशातील बालविवाहांचे प्रमाण ४७ टक्क्यांहून २० टक्क्यांवर आल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले.कुंवरबार्इंची आठवण : नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ योजनेच्या प्रतीक असलेल्या छत्तीसगडच्या कुंवरबाई यांची आठवण काढत त्यांना आदरांजली अर्पण केली. कुंवरबार्इंनी घरात शौचालय बांधण्यासाठी आपली एकमेव संपत्ती म्हणजेच शेळ्यांची विक्री केली.६४० जिल्ह्यांत विस्तार : मुलींसाठी समानतेचे वातावरण तयार करा आणि मुलामुलींतील भेदभाव संपवा. मुलांसाठी पोषण आहार महत्त्वाचा आहे. ‘मिशन इंद्रधनुष’, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातून महिला आणि मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ कार्यक्रमाचा १६१वरून ६४० जिल्ह्यांत विस्तार करण्यात आल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomen's Day 2018महिला दिन २०१८