शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘जंगलराज’, ‘जंतरमंतर’पासून सावधान

By admin | Updated: November 2, 2015 00:01 IST

राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे

मधुबनी : राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे अभिवचन रविवारी दिले.मोदी यांनी मधुबनी येथील निवडणूक प्रचार सभेत नितीशकुमार यांच्यावर नेम साधला. नितीशकुमार मनाने हरले आहेत आणि आता तर त्यांचा लोकशाहीवरील विश्वासही उडालेला आहे. त्यामुळे ते बाबांच्या भेटीला जात आहेत आणि ‘जंतरमंतर’ची मदत घेत आहेत. परंतु राज्याला केवळ एकच गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती म्हणजे विकास. त्यांनी लोकशाहीची थट्टा चालविली आहे आणि लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक जंतरमंतरची मदत घेत आहेत. जंतरमंतर केल्याने तुम्हाला वीज, पाणी, रोजगार, शिक्षण मिळेल काय, असा सवाल मोदींनी केला.महाआघाडीला सत्तेवर येऊ दिले तर राज्यात अंधकार पसरेल, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला. मैथिलीच्या जनतेला शुभेच्छा देताना मोदी पुढे म्हणाले, या पवित्र भूमीला मी वंदन करतो. नव्या बिहारची आशा महिला आणि युवकांवर निर्भर आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे या भूमीवर अतोनात प्रेम करीत होते. (वृत्तसंस्था)