शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘जंगलराज’, ‘जंतरमंतर’पासून सावधान

By admin | Updated: November 2, 2015 00:01 IST

राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे

मधुबनी : राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे अभिवचन रविवारी दिले.मोदी यांनी मधुबनी येथील निवडणूक प्रचार सभेत नितीशकुमार यांच्यावर नेम साधला. नितीशकुमार मनाने हरले आहेत आणि आता तर त्यांचा लोकशाहीवरील विश्वासही उडालेला आहे. त्यामुळे ते बाबांच्या भेटीला जात आहेत आणि ‘जंतरमंतर’ची मदत घेत आहेत. परंतु राज्याला केवळ एकच गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती म्हणजे विकास. त्यांनी लोकशाहीची थट्टा चालविली आहे आणि लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक जंतरमंतरची मदत घेत आहेत. जंतरमंतर केल्याने तुम्हाला वीज, पाणी, रोजगार, शिक्षण मिळेल काय, असा सवाल मोदींनी केला.महाआघाडीला सत्तेवर येऊ दिले तर राज्यात अंधकार पसरेल, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला. मैथिलीच्या जनतेला शुभेच्छा देताना मोदी पुढे म्हणाले, या पवित्र भूमीला मी वंदन करतो. नव्या बिहारची आशा महिला आणि युवकांवर निर्भर आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे या भूमीवर अतोनात प्रेम करीत होते. (वृत्तसंस्था)