शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

‘जंगलराज’, ‘जंतरमंतर’पासून सावधान

By admin | Updated: November 2, 2015 00:01 IST

राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे

मधुबनी : राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे अभिवचन रविवारी दिले.मोदी यांनी मधुबनी येथील निवडणूक प्रचार सभेत नितीशकुमार यांच्यावर नेम साधला. नितीशकुमार मनाने हरले आहेत आणि आता तर त्यांचा लोकशाहीवरील विश्वासही उडालेला आहे. त्यामुळे ते बाबांच्या भेटीला जात आहेत आणि ‘जंतरमंतर’ची मदत घेत आहेत. परंतु राज्याला केवळ एकच गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती म्हणजे विकास. त्यांनी लोकशाहीची थट्टा चालविली आहे आणि लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक जंतरमंतरची मदत घेत आहेत. जंतरमंतर केल्याने तुम्हाला वीज, पाणी, रोजगार, शिक्षण मिळेल काय, असा सवाल मोदींनी केला.महाआघाडीला सत्तेवर येऊ दिले तर राज्यात अंधकार पसरेल, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला. मैथिलीच्या जनतेला शुभेच्छा देताना मोदी पुढे म्हणाले, या पवित्र भूमीला मी वंदन करतो. नव्या बिहारची आशा महिला आणि युवकांवर निर्भर आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे या भूमीवर अतोनात प्रेम करीत होते. (वृत्तसंस्था)