शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

बंगालचा उपसागर संपर्क, समृद्धीचा सेतू व्हावा - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 07:01 IST

बिम्स्टेक शिखर परिषदेत मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह लागले असून, बिम्स्टेकच्या सदस्य देशांनी आपापसात सहकार्य वाढविण्यासोबत विभागीय सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच बंगालचा उपसागर हा संपर्क, समृद्धी आणि  सुरक्षेचा सेतू बनविण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. बहुक्षेत्रीय  तांत्रिक आणि आर्थिक सहयोगासाठी बंगाल उपसागराचा पुढाकार यावर डिजिटल माध्यमाने आयोजित पाचव्या शिखर परिषदेत ते बोलत  होते.

भारत, बिम्स्टेक सचिवालय संचालन अंदाजपत्रकासाठी १० लाख डॉलर देईल.  आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हे क्षेत्र वेगळे नाही. जनता आजही कोविड-१९च्या सर्वव्यापी साथीचे परिणाम सोसत आहे, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात  म्हणाले. रशिया - युक्रेन युद्धाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, युरोपातील अलीकडच्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्थैर्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या विभागीय सुरक्षेला आणखी प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. या शिखर परिषदेतील निर्णय बिम्स्टेकच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय जोडेल. बिम्स्टेक सचिवालयाची क्षमता वाढविणे जरुरी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालSea Routeसागरी महामार्ग