शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

जवानांवर बांगलादेशी ग्रामस्थांचा हल्ला; दोन जणांची प्रकृती गंभीर; शस्त्रेही पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 08:22 IST

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर १००हून अधिक बांगलादेशी ग्रामस्थांनी हल्ला केला. त्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. भारतीय शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी बीएसएफचे जवान आपल्या कर्तव्यावर होते. तेव्हाच त्यांच्यावर सीमेपलीकडून हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यांची शस्त्रेही लुटली.

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली. भारतीय शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की, बांगलादेशी शेतकरी त्यांची गुरे चरण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांच्या शेतात घुसवतात आणि त्यांच्या पिकांचे जाणूनबुजून नुकसान करतात. भारतीय शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बीएसएफच्या जवानांनी सीमेजवळ तात्पुरती चौकी उभारली होती.

काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्लाजवानांनी बांगलादेशी शेतकऱ्यांना रोखल्यानंतर गावकरी आणि बदमाशांनी भारतीय हद्दीत घुसून जवानांवर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांची शस्त्रे हिसकावून हल्लेखोर पळून गेले. यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी तत्काळ बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देत ध्वज बैठक आयोजित करण्यास सांगितले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश