शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

बांग्लादेशी घुसखोरांना परत जावेच लागेल - मोदी

By admin | Updated: May 5, 2014 19:38 IST

स्थानिक तरुणांचे रोजगार हिसकावून घेणा-या बांग्लादेशी घुसखोरांना भारतातून परत जावेच लागेल असा इशारा नरेंद्र मोदींनी दिला आहे.

ऑनलाइन टीमबंकुरा (प.बंगाल) , दि. ४ - स्थानिक तरुणांचे रोजगार हिसकावून घेणा-या बांग्लादेशी घुसखोरांना भारतातून परत जावेच लागेल असा इशारा नरेंद्र मोदींनी दिला आहे. तसेच मोदींना कागदी वाघ म्हणणा-या ममता दिदींना निवणुडीकनंतर खरा वाघ कोण हे समजेल असे प्रत्युत्तर मोदींनी दिले आहे. पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे नरेंद मोदींनी प्रचार सभा घेतली. आसाममधील हिंसाचारासाठी काँग्रेसने मोदींना जबाबदार ठरवले असतानाच मोदींनी पुन्हा एकदा बांग्लादेशींना लक्ष्य केले. मोदी म्हणाले, बांग्लादेशमधून धर्माच्या आधारे हुसकावून लावण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना आम्ही सामावून घेऊ, त्यांचे पूनर्वसन करु. मात्र स्थानिकांचे रोजगार हिरावून घेणा-या बांग्लादेशी घुसखोरांना आम्ही सामावून घेणार नाही. त्यांना बांग्लादेशमध्ये परतावेच लागेल असे मोदींनी सांगितले. काँग्रेस व अन्य पक्षांच्या व्होट बँकेच्या राजकारणासाठी या घुसखोरांची मदत केल्याचा आरोपही मोदींनी केला. शनिवारी ममता बॅनर्जींनी मोदींना कागदी वाघ म्हणून संबोधित केले होते. यावरुनही मोदींनी वारंवार ममता दिदींना चिमटे काढले. ममता दिदी कागदी वाघाला का घाबरतात ?, निवडणुकीनंतर त्यांना खरा वाघ कोण हे समजेल असे त्यांनी सांगितले. तसेच 'ख-या वाघाने' गरिबांना लुबाडणा-या चिट फंड घोटाळ्यातील आरोपींना तुरुंगात टाकले असते. पण स्वतःला वाघ म्हणवणारे या घोटाळ्याकडे नुसते बघत बसले असा टोला त्यांनी ममता दिदींना लगावला.