शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वांद्रे देशातील सातवे स्वच्छ रेल्वे स्टेशन , जोधपूर, जयपूर, तिरुपती पहिल्या तीन स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 04:21 IST

रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूर या यादीत ३२व्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर जोधपूर, जयपूर आणि तिरुपती रेल्वे स्टेशन आहेत. देशाच्या ए श्रेणी स्थानकात महाराष्ट्रातील एकाही रेल्वे स्टेशनाचा समावेश नाही. या यादीत पहिल्या दोन स्थानांवर राजस्थानचे मारवाड आणि फुलेरा यांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर दक्षिणेतील वारांगल रेल्वे स्टेशनचा क्रमांक आहे. ए १ श्रेणी आणि ए श्रेणीत राजस्थानचे सर्वाधिक स्टेशन्स आहेत.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, ज्या रेल्वे स्टेशनमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आल्या त्या ए १ श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये मुंबईतील सीएसएमटी आणि दादर यांचा समावेश आहे. तर या यादीत सर्वाधिक सुधारणा भोपाळ रेल्वे स्थानकाने केली आहे.रेल्वेमंत्र्यांकडून जारी अहवालानुसार, ए १ श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील मुंबई सीएसएमटी १३व्या क्रमांकावर आहे. तर, पुण्याला यात २५वा क्रमांक मिळाला आहे. नागपूर ३२व्या तर, लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशन ३५व्या स्थानावर आहे. मुंबई सेंट्रल ४०व्या, सोलापूर ४८, ठाणे ५७, कल्याण ७४व्या क्रमांकावर आहे.ए श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये बडनेरा २६, अकोला २७, नाशिक रोड ४१, वास्को दी गामा ५७, नडियाद ७५, अमरावती ७८, वर्धा ८३, कोल्हापूर ११७, मनमाड १४३, अहमदनगर १५८, कुरुंदवाडी १६८, जळगाव १८४, लातूर २१२, शिर्डी २२०, चंद्रपूर २२२, पनवेल २४३, लोणावळा २६३, कोपरगाव २८व्या स्थानी आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई