शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सलग ४० वर्ष बंपर नफ्याचा व्यवसाय हवाय? मग करा 'या' झाडाची लागवड, किती पैसा कमवाल पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 20:19 IST

शेतीत आता युवांच्या एन्ट्रीमुळे शेतकऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडला आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपारिक पद्धतीनं शेती करत होते.

नवी दिल्ली-

शेतीत आता युवांच्या एन्ट्रीमुळे शेतकऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडला आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपारिक पद्धतीनं शेती करत होते. याआधारे शेतकऱ्याचं आणि कुटुंबीयांचं पोट भरायचं. पण मोठा नफा काही मिळत नसे. पण शेतीत नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकरी आता जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या शेतीकडे वळले आहेत. बांबूची लागवड देखील याचच एक उदाहरण आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात बांबूच्या शेतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

बांबूच्या लाकडाचा वापर कार्बनिक कपड्यांपासून ते सजावटीपर्यंत तसंच आवश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे बांबूला बाजारात चांगली मागणी असते. बांबूच्या शेतीतून सलग ४० वर्ष तुम्ही नफा कमावू शकता. तसंच या शेतीसाठी शेतकऱ्याला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. 

सरकारकडून मिळते अनुदानबांबूच्या शेतीसाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं. प्रतिहेक्टर जवळपास १५०० झाडं लावली जातात. तर याची वाढ जवळपास ३ ते ४ वर्षात पूर्ण होते. यामुळे तुम्ही एका हेक्टरमध्ये एकूण ४ लाख रुपये इतका नफा तुम्ही सहजपणे कमावू शकता. 

शेतीसाठी जागा जास्त माती किंवा अधिक रेतीची असता कामा नये. यात २ फूट खोल आणि २ फूट रुंद खड्डा खोदून यात रोप लागवड करू शकता. बांबूच्या लागवडीवेळी तुम्ही शेणखताचा देखील वापर करू शकता. लागवडीनंतर रोपाला तातडीनं पाणी द्या आणि महिनाभर दररोज पाणी द्या. ६ महिन्यांनंतर दर आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी चालतं. 

बांबूच्या झाडाचे फायदेबांबूचा वापर फर्निचर बनवण्यातही कामी येतो. याशिवाय किचनमधील वस्तू जसं की प्लेट, चमचे बांबूपासून बनवले जातात. दिसायलाही ते आकर्षक दिसतात. तसंच याचा वापर आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून इतर धातूंनी बनलेल्या वस्तूंपेक्षा अधिक फायदेशीर मानला जातो. बाजारात बांबूपासून बनवलेल्या बाटल्या आणि ग्लास देखील उपलब्ध आहेत. यात पाणी थंड राहण्यात मदत होते आणि पाणी लवकर दूषीत देखील होत नाही. 

टॅग्स :agricultureशेती