शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग दल, विहिंपला केंद्राचं छुपं प्रोत्साहन- मल्लिकार्जून खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:54 IST

देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केला

नवी दिल्ली, दि. 31- देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा घटना घडल्या नव्हत्या पण मोदी सरकार आल्यावर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याची टीका मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. 

देशातील विविध राज्यांमध्ये सर्वसामान्यांना फक्त संशयावरून जमावाकडून मारहाण तसंच हत्या झाल्याची घटना समोर आली होती. यावरुन लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा स्वरुपाच्या घटना घडली नव्हती. भाजपशी संबंधीत असलेल्या संघटनांचा या घटनांशी संबंध आहे,असं खरगे म्हणाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचं समोर आलं. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप खरगेंनी केला. मध्य प्रदेश, झारखंड हे राज्य जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचे केंद्र बनल्याची टीका खरगे यांनी केली आहे. देशात दलित, अल्पसंख्याक आणि महिलांची हत्या होत असून भाजप या मारेकऱ्यांचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशभरात सध्या दहशत आणि भीतीचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

भाजपकडून काँग्रेसला उत्तर

काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीदेखील चर्चेत सहभाग घेत काँग्रेसवर टीका केली. मोदींनी या घटनांचा निषेध दर्शवला आहे. आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्र सरकार दरवेळी निमलष्करी दलाची तुकडी पाठवू शकत नाही, असं हुकुमदेव नारायण यादव म्हणाले आहेत. तसंच ट्रेनमध्ये जुनेदच्या झालेल्या हत्येचा उल्लेखही यादव यांनी केला. ट्रेनमध्ये सीटच्या वादावरून जुनेदची हत्या झाली होती. या घटनेला धर्माशी का जोडता ? असा सवालही यादव यांनी केला.

गुजरातच्या मुद्द्यावरूनही टीकाराज्यसभेत काँग्रेसने गुजरातच्या मुदुद्यावरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी संसदेच कामकाज सुरू होताच काँग्रेसकडून गुजरातच्या मुद्द्यावर गदारोळ केला. भाजप काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी वेल जवळ येऊन घोषणाबाजीही केली.