शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'अशा विषयाचे चित्रपट बनवायला ...;'द केरळ स्टोरी' चित्रपटासंदर्भात धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 09:01 IST

'द केरळ स्टोरीसारखे आणखी चित्रपट बनले पाहिजेत. आपल्या देशातील हिंदूमध्ये जागृती करण्यासाठी असले चित्रपट बनवणे आवश्यक आहे, असंही पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

धीरेंद्र शास्त्री यांनी केरळहून आलेल्या एका मुलीसोबत या विषया संदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 'त्या चित्रपटात जे दाखवले आहे तेच सध्या देशात घडत आहे, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. विचार करून इतर धर्मांवर विश्वास ठेवावा. सनातन धर्मात असेही लिहिले आहे की, सध्या हिंदू झोपलेला आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सध्या हिंदू झोपेत आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे. दुसऱ्या धर्माचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या धर्मासाठी मरणे चांगले, जोपर्यंत अशा घटना घडत राहतील, तोपर्यंत असे चित्रपट बनत राहतील. आता हिंदूंनी जागे झाले पाहिजे, हे या चित्रपटातून समजले पाहिजे. महिलांनी यातून धडा घेण्याची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम