शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

'अशा विषयाचे चित्रपट बनवायला ...;'द केरळ स्टोरी' चित्रपटासंदर्भात धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 09:01 IST

'द केरळ स्टोरीसारखे आणखी चित्रपट बनले पाहिजेत. आपल्या देशातील हिंदूमध्ये जागृती करण्यासाठी असले चित्रपट बनवणे आवश्यक आहे, असंही पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

धीरेंद्र शास्त्री यांनी केरळहून आलेल्या एका मुलीसोबत या विषया संदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 'त्या चित्रपटात जे दाखवले आहे तेच सध्या देशात घडत आहे, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. विचार करून इतर धर्मांवर विश्वास ठेवावा. सनातन धर्मात असेही लिहिले आहे की, सध्या हिंदू झोपलेला आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सध्या हिंदू झोपेत आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे. दुसऱ्या धर्माचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या धर्मासाठी मरणे चांगले, जोपर्यंत अशा घटना घडत राहतील, तोपर्यंत असे चित्रपट बनत राहतील. आता हिंदूंनी जागे झाले पाहिजे, हे या चित्रपटातून समजले पाहिजे. महिलांनी यातून धडा घेण्याची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम