शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'अशा विषयाचे चित्रपट बनवायला ...;'द केरळ स्टोरी' चित्रपटासंदर्भात धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 09:01 IST

'द केरळ स्टोरीसारखे आणखी चित्रपट बनले पाहिजेत. आपल्या देशातील हिंदूमध्ये जागृती करण्यासाठी असले चित्रपट बनवणे आवश्यक आहे, असंही पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

धीरेंद्र शास्त्री यांनी केरळहून आलेल्या एका मुलीसोबत या विषया संदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 'त्या चित्रपटात जे दाखवले आहे तेच सध्या देशात घडत आहे, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. विचार करून इतर धर्मांवर विश्वास ठेवावा. सनातन धर्मात असेही लिहिले आहे की, सध्या हिंदू झोपलेला आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सध्या हिंदू झोपेत आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे. दुसऱ्या धर्माचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या धर्मासाठी मरणे चांगले, जोपर्यंत अशा घटना घडत राहतील, तोपर्यंत असे चित्रपट बनत राहतील. आता हिंदूंनी जागे झाले पाहिजे, हे या चित्रपटातून समजले पाहिजे. महिलांनी यातून धडा घेण्याची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम