शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:20 IST

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एक वर्षात तब्बल तिपटीने वाढ झाली आहे.  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे.

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.

आयुष्मानचे लाभार्थी

राज्य                 २०२४-२५

कर्नाटक               ३८ लाख

राजस्थान                     १९.२ लाख

छत्तीसगड                     १७.४ लाख

महाराष्ट्र               १३ लाख+

बिहार                 ९.५ लाख

आयुष्मान भारत : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 

३.९ लाख

१३ लाख +

२०२४-२५

महाराष्ट्रासमोर आव्हाने काय?

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राची पीएमजेएवाय अंतर्गत कामगिरी सामान्य राहिली. २०२० ते २०२३ दरम्यान राज्यात सरासरी रुग्णांचे प्रमाण हे केवळ २.५ ते ३.९ लाख वार्षिक होते. यंदा त्यात जोरदार वाढ झाली. मात्र एकूण लाभार्थ्यांच्या संख्येत इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही महाराष्ट्र मागेल आहे.

या अंतरामागे रचनात्मक व धोरणात्मक कारणे आहेत. महाराष्ट्राने दीर्घकाळ स्वतःची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवली. २०२०मध्ये ती पीएमजेएवायमध्ये समाविष्ट झाली असली तरी संपूर्ण राज्यासाठी विस्तृत कव्हरेज जुलै २०२४पासूनच सुरू झाले.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत