शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:20 IST

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एक वर्षात तब्बल तिपटीने वाढ झाली आहे.  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे.

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.

आयुष्मानचे लाभार्थी

राज्य                 २०२४-२५

कर्नाटक               ३८ लाख

राजस्थान                     १९.२ लाख

छत्तीसगड                     १७.४ लाख

महाराष्ट्र               १३ लाख+

बिहार                 ९.५ लाख

आयुष्मान भारत : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 

३.९ लाख

१३ लाख +

२०२४-२५

महाराष्ट्रासमोर आव्हाने काय?

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राची पीएमजेएवाय अंतर्गत कामगिरी सामान्य राहिली. २०२० ते २०२३ दरम्यान राज्यात सरासरी रुग्णांचे प्रमाण हे केवळ २.५ ते ३.९ लाख वार्षिक होते. यंदा त्यात जोरदार वाढ झाली. मात्र एकूण लाभार्थ्यांच्या संख्येत इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही महाराष्ट्र मागेल आहे.

या अंतरामागे रचनात्मक व धोरणात्मक कारणे आहेत. महाराष्ट्राने दीर्घकाळ स्वतःची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवली. २०२०मध्ये ती पीएमजेएवायमध्ये समाविष्ट झाली असली तरी संपूर्ण राज्यासाठी विस्तृत कव्हरेज जुलै २०२४पासूनच सुरू झाले.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत