शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

रेल्वेमार्गांवर घातपाताचे प्रयत्न झाले : सुरेश प्रभू

By admin | Updated: February 9, 2017 02:08 IST

गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या (अनयुझ्वल) हालचालींची नोंद झाल्याबद्दल सरकारने बुधवारी गंभीर चिंता व्यक्त करून रेल्वेमार्गांना

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या (अनयुझ्वल) हालचालींची नोंद झाल्याबद्दल सरकारने बुधवारी गंभीर चिंता व्यक्त करून रेल्वेमार्गांना घातपात करणे आणि स्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत अनेक पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की स्फोट घडवण्याचे सात प्रयत्न झाले व घातपाताच्या तीन घटना घडल्या. राष्ट्रीय तपासणी यंत्रणा (एनआयए) उत्तर प्रदेशातील कानपूरनजीक रेल्वे रुळांवरून घसरण्याशी संबंधित घटनेची चौकशी सध्या करीत आहे. गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या घटना समोर आल्या असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे काही दुर्घटना टळल्या, असे प्रभू यांनी प्रश्नोत्तर तासात सांगितले.रेल्वे रुळांवरून घसरण्याच्या ताज्या घटनांनंतर जपान, दक्षिण कोरिया आणि इटालीने त्यांच्या तुकड्या पाठवल्या होत्या व त्याचे श्रेय पंतप्रधानांच्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्याला आहे, असे प्रभू म्हणाले. रेल्वे सध्या रेल्वेमार्गाला कुठे तडा गेला आहे का आणि तसे असल्यास दुर्घटना टाळण्यासाठी त्याची आधीच सूचना मिळावी म्हणून अत्याधुनिक अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रक्रियेत आहे. या तंत्रज्ञानाशिवाय रेल्वे संरक्षण दलाला फोरेन्सिक स्ट्रटेजी विकसित करण्यास सांगितले आहे, असे सुरेश प्रभू यांनी लेखी उत्तरात सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार २००६-२००७ मध्ये १९५ तर २०१४-२०१५ मध्ये १३५ रेल्वे अपघात झाले होते. २०१५-२०१६ मध्ये १०७ झाले. दर दशलक्ष रेल्वे किलोमीटरला किती अपघात होतात हे हा प्रवास किती सुरक्षित आहे हे ठरवण्याचा महत्वाचा निर्देशांक असतो.हे अपघात २००६-२००७ मध्ये ०.२३ पासून २०१४-२०१५ मध्ये ०.११ आणि २०१५-२०१६ मध्ये ०.१० पर्यंत आले.