शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोव्यातील खगोलशास्त्रज्ञाने लावला कृष्णविवराचा शोध!, नासाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 03:06 IST

नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे.

पणजी : नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून १३ दशकोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर आहे.कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाशसुद्धा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचला जातो. त्यामुळेच त्यांचा शोध लावणे कठीण असते. पण आधुनिक तंत्राचा वापर करून आपण कृष्णविवरांचा शोध घेऊ शकतो, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.अनेक तारामंडळांच्या मध्यभागी कृष्णविवरे असतात; आकाशगंगेच्या मध्यभागीही कृष्णविवर आहे, असेही ते म्हणाले. या शोधाची माहिती आंतरराष्टÑीय जर्नल ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लॅटर्स’मध्ये प्रकाशित झाली आहे. २०१३ मध्ये डॉ. तिळवी यांच्या संशोधन पथकाने ब्रह्मांडात सर्वात दूरवर असलेल्या तारामंडळाचा शोध लावला होता. आता हबल दुर्बिणीच्या सहाय्याने अािण ‘स्पॅक्ट्रोस्कोपी’चा (घटक शोधण्याचे एक खास तंत्र) वापर करून अमेरिका अािण युरोपमधील खगोल शास्त्रज्ञांच्या मदतीने डॉ. तिळवी यांनी तारामंडळात एका खास किरणांचा शोध लावला आहे. ही किरणे सामान्यत: कृष्णविवरातच तयार होतात. आकाशगंगेसारख्या तारामंडळांची निर्मिती अािण ब्रह्मांडाची रचना कशी झाली, याच्या शोधासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.कृष्णविवराची पुष्टी आणि तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी नासाने नुकतीच परवानगी दिली़कृष्णविवराची पुष्टी आणि तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी नासाने डॉ़ तिळवी यांच्या नेतृत्त्वाखालील नवीन प्रकल्पाला नुकतीच मान्यता दिली आहे़नवीन निरीक्षणाने या कृष्णविवराची पुष्टी झाल्यास सर्वात दूरवरचे अर्थात ब्रम्हांडाच्या निर्मितीनंतरचे सर्वात पहिले कृष्णविवर म्हणून याची नोंद होईल, असे डॉ़ तिळवी म्हणाले़