शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:56 IST

Arvind Kejriwal News: आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, अशी शिकवण रामायणातून मिळते, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal News: अयोध्येत झालेले राम मंदिर ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. रामराज्याची प्रेरणे घेऊनच दिल्लीत सर्वांसाठी काम केले, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

२२ जानेवारीला अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. लोकांनी सर्वत्र खूप आनंद साजरा केला. रामललाचा संदेश आपण आपल्या जीवनात समाविष्ट केला पाहिजे. रामायणाचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, भरत आणि राम यांनी राजपदासाठी संघर्ष केला नाही. पण आजच्या काळात दोन भाऊ राम नामाचा जप करतात आणि भूमीसाठी लढतात. प्रभू रामाने कधीही जातीच्या नावावर भेदभाव केला नाही, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये

रामायणाच्या कथेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, भगवान रामाचा राज्याभिषेक होणार होता. अयोध्येत तयारी पूर्ण झाली होती. प्रभू राम अयोध्येचा राजा होणार याचा अयोध्येतील लोकांना आनंद झाला. अचानक पूर्वसंध्येला प्रभू रामांना संदेश येतो की, दशरथ त्यांना बोलावत आहेत. रामलला खोलीत आल्यावर पाहतात की, दशरथ खूप दुःखी आहे. कैकेयीने दोन अटी घातल्या. एक म्हणजे प्रभू रामाला १४ वर्षे वनवासात जावे लागेल आणि दुसरी म्हणजे भारताला राजा बनवावे लागेल. प्रभू रामाने दशरथाला सांगितले की, आपले वचन पाळले जाईल. कोणत्याही दुःखाशिवाय, चेहऱ्यावर हास्य घेऊन प्रभू रामांनी १४ वर्षांच्या वनवासासाठी अयोध्यो सोडली. हे आपल्याला शिकवते की, आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. एवढेच नव्हे तर राम मंदिराला ३.१७ कोटी रुपयांची देणगी मिळाली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या