शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

Arvind Kejriwal: 'मी दहशतवादी असेल तर मला अटक का केली नाही?' अरविंद केजरीवाल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:43 IST

Arvind Kejriwal: 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्यांनी एखादी विनोदी विनोदी कविता केली असावी.'

नवी दिल्ली: पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थांबणार आहे. राज्यातील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'मी जर दहशतवादी असेल, तर मला 10 वर्षांत अटक का केली नाही?', असा सवाल त्यांनी केला. 

'10 वर्षे मला अटक का केली नाही?'केजरीवाल म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खलिस्तानी समर्थक असल्याचे आरोप लावले जात आहेत. माझा देशाचे तुकडे करण्याचा वाड असल्याचे बोलले जात आहे. जर मी खलिस्तानी समर्थक किंवा दहशतवादी असेल, तर मग मागील 10 वर्षांपासून माझ्यावर कारवाई का केली नाही? मी 10 वर्षांपासून कट रचत होतो, हे तुम्हाला माहीत आहे, मग मला अटक का केली नाही? सुरुवातीचे तीन वर्षे काँग्रेसची आणि 7 वर्षे मोदीजींची आहेत. मोदीजी काय झोपले होते का? एजन्सी झोपली होती? मला अटक का झाली नाही? राहुल गांधी यांचेही तीन वर्षे सरकार होते. मला अटक का केली नाही?', असे प्रश्न केजरीवालांनी विचारले.

'नरेंद्र मोदी-राहुल गांधी एकच'ते पुढे म्हणाले, 'सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. सर्व लोक एकच भाषा बोलत आहेत. मोदीजी राहुल गांधींना गांभीर्याने घेत नव्हते, तेच आता त्यांना गांभीर्याने घेत आहेत. मोदीही आता राहुल गांधीसारखे झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

'कुमार विश्वास यांनी विनोदी कविता केली असेल'यावेळी केजरीवालांनी कवी कुमार विश्वास यांच्यावरही निशाणा साधला. कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर थेट खलिस्तानचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यावर केजरीवाल म्हणाले की, 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, त्यांनी एखादी विनोदी कविता केली असावी. पण, विरोधी पक्षनेत्यांनी ही कविता गांभीर्याने घेतली. कुमार कवी आहे, तो काहीही बोलू शकतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी