शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

अरविंद इनामदार मुलाखत जोड

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

प्रश्न : बाहेरुन आलेल्या पथकाने जिल्‘ात हस्तक्षेप करून कारवाई करण योग्य आहे का?

प्रश्न : बाहेरुन आलेल्या पथकाने जिल्‘ात हस्तक्षेप करून कारवाई करण योग्य आहे का?
इनामदार : याला हस्तक्षेप म्हणता येणार नाही. तो वरिष्ठांचा अधिकार आहे. स्थानिक अधिकार्‍यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात. आपल्या कामात त्यांनी कमी पडता कामा नये. मी स्वत: महानिरीक्षकांना सोबत घेऊन अचानक भेटी अथवा कारवाई केल्या आहेत. नंदुरबारमध्ये पोलीस अधीक्षक विरुध्द कर्मचारी हा सामना रंगणे चुकीचे आहे. महानिरीक्षकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे. पोलीस खाते हे आर्मीनंतर दुसरे शिस्तीचे खाते आहे.

इन्फो.....
कायद्याचा दरारा संपला
अरविंद इनामदार म्हणाले, सध्या देशात कायद्याचा दरारा संपल्याची जाणीव होत आहे. तो संपता कामा नये आणि जर कायद्याचा दरारा राहीला नाही तर सर्व काही संपेल असा सूचक इशारा इनामदार यांनी दिला. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना काम करणे अवघड झाले आहे.
अधिकारी व कर्मचारी यांच्यासेवेबाबत खूप तफावत आहे. आयपीएस अधिकार्‍यांना पाच वेळा पदोन्नती मिळते तर पोलिसाला फक्त दोन वेळा. महासंचालक पदावर असताना मी स्वत: पोलिसांचा पगार तीन वेळा वाढविला तर मोठ्या घरांचाही प्रश्न मार्गी लावला होता.

इन्फो.....
मारिया यांच्या बदलीची गरज नव्हती
शिना बोरा हत्या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची बदली करण्याची गरजच नव्हती, चांगली प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे स्पष्ट मत इनामदार यांनी व्यक्त केले.या हत्याकांडात मारिया यांनी जास्त रस घेतला व कोणाला अडचणी निर्माण होतील असे कोणाला वाटत होते तर त्यांच्याकडून तपास काढून सीआयडी व अन्य यंत्रणेकडे सोपविता आला असता.
पंधरा दिवसात त्यांना पदोन्नती मिळणारच होती. या पंधरा दिवसात त्यांना हटवून सरकारला काय मिळणार होते असा सवाल करुन सरकारच्या या निर्णयाविरुध्द इनामदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या अशा पध्दतीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचते असेही ते म्हणाले. मारिया यांची ही प्रशासकीय बदली आहे, असे सरकारकडून सांगितले जात असले तरी या कारणाचे आपण अजिबात समर्थन करणार नाही. ही प्रशासकीय बाब होऊच शकत नाही.