शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अरुणाचलच्या विद्यार्थ्यावरील हल्ला निंदनीय : किरण रिजीजू

By admin | Updated: March 14, 2017 00:26 IST

बंगलोरमध्ये अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, याची केंद्रीय गृहखात्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल

नवी दिल्ली : बंगलोरमध्ये अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, याची केंद्रीय गृहखात्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी म्हटले आहे. आम्ही जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेबाबत बोलत असतो; तेव्हा आपल्याच देशात घडणाऱ्या अशा घटना आपणाला लज्जास्पद आहेत, असेही रिजीजू म्हणाले.कर्नाटकची राजधानी बंगलोर शहरात ६ मार्च रोजी ही घटना घडली असून, ख्रिस्त विद्यापीठात चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या हिगिओ गुंटेय या विद्यार्थ्याला त्याच्या घरमालकाने बेदम मारहाण केली होती. इतकेच नाही तर त्याला आपले बूटही चाटायला लावले होते. घरातील पाण्याचा जास्त वापर केल्याच्या शुल्लक कारणावरून हेमंतकुमार या घरमालकाने हे निंदनीय कृत्य केले होते. याप्रकरणी हेमंतकुमार याच्या विरोधात गुंटेयने ९ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे.