शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

साडे तीन लाख रेशनधारकांना मिळणार तुरदाळ एक कुटुंबाला एक किलो : १२० रुपये दराने मिळणार दाळ

By admin | Updated: July 23, 2016 00:02 IST

जळगाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे राज्यातील ७० लाख ७ हजार ५८९ अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १२० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.

जळगाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे राज्यातील ७० लाख ७ हजार ५८९ अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १२० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
तीन महिने मिळणार तुरदाळ
बाजारपेठेत तुरदाळीच्या किरकोळ दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनातर्फे सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे तूरदाळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ऑगस्टपासून तीन महिने ही दाळ रेशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
साडे तीन लाख कुटुंबांना लाभ
अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना १२० रुपये किलो दराने ही दाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार ७२३ बीपीएल कार्डधारक व एक लाख ३६ हजार ९७७ अंत्योदय कार्डधारकांना लाभ होणार आहे.
८४.७४ कोटींच्या भांडवली खर्चाला मान्यता
राज्यभरात तूरदाळ वाटपासाठी ८४.७४ कोटी रुपयंाच्या भांडवली खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच दरमाह सात हजार मेट्रीक टन तूरदाळीच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च या विभागाच्या स्वीय प्रपंजी लेख्यातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.