शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य करेल दहशतवादाचा नायनाट; जम्मू दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 05:48 IST

तुम्ही विजय मिळवाल. पण हे करतानाच लोकांचीही मने जिंका, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

राजौरी/ जम्मू : भारतीय जवानांच्या शौर्यावर आमचा विश्वास आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा भारतीय सैन्य नायनाट करेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, देशातील नागरिकांचे नुकसान होईल, अशी कोणतीही चूक करू नये असे आवाहनही त्यांनी सैनिकांना केले.

नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. ते राजौरी व जम्मूच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. 

सैनिकांच्या शौर्याचे कौतुक... लोकांची मने जिंका

राजौरी येथील लष्करी छावणीत सैनिकांना संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी सैनिकांच्या शौर्याचे कौतुक केले. मला तुमच्या शौर्यावर विश्वास आहे. जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपला पाहिजे. मला विश्वास आहे की, तुम्ही विजय मिळवाल. पण हे करतानाच लोकांचीही मने जिंका, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. 

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीर