शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 20:11 IST

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते.

श्रीनगर : भारतीय सैन्याने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या चकमकप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. सैन्य दलाला प्राथमिक दृष्ट्या पुरावे सापडले असून भारतीय जवानांनी (Amashipora Shopian) जिल्ह्यातील एका कारवाईत अफस्पा कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. यामुळे सैन्य दलाने जवानांविरोधात कारवाई सुरु केली आहे. 

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते. य़ा वादानंतर सैन्याने चौकशीचे आदेश दिले होते. अमाशीपोरामध्ये कथितरित्या दहशतवाद्यांची चकमक झाली होती. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यावर श्रीनगरचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, सोशल मीडियावर या चकमकीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये राजौरीचे राहणारे तीन जण अमशीपोरा येथून बेपत्ता झाले होते, असे म्हटले होते. 

या चकमकीत जे लोक मारले गेले होते त्यांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नव्हता, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. हे सारे मजूर होते. त्यांना दहशतवादी सांगून मारण्यात आले होते. या सर्वांचे डीएनए सॅम्पल सैन्याने घेतले होते. मात्र, नंतर वाद सुरु झाल्याने सैन्याने चार आठवड्यांत याची चौकशी पूर्ण करत जवानांवर कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला आहे. 

अफस्पाच्या नियमांचे उल्लंघनसैन्याने चौकशी पूर्ण झाल्यावर सांगितले की, या चकमकीदरम्यान अफस्पा, 1990 नुसार सैन्याला मिळालेल्या ताकदीचा गैरवापर केला आहे. याचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे सैन्य दलाने या चकमकीत सहभागी असलेल्या जवानांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरु केली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी