शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आर्मीने यापूर्वी सुद्धा LOC ओलांडली पण दहशतवादी तळ पहिल्यांदाच केले उद्धवस्त

By admin | Updated: October 19, 2016 08:02 IST

सर्जिकल स्ट्राईक्स कोणाच्या कार्यकाळात कसे झाले यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - सर्जिकल स्ट्राईक्स कोणाच्या कार्यकाळात कसे झाले यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी संसदीय समितीच्या सदस्यांना माहिती देताना यापूर्वी सुद्धा लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन कारवाई केल्याचे मान्य केले. 
 
पण २९ सप्टेंबरचे सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वीच्या कारवाईपेक्षा पूर्णपणे भिन्न होते असे सरकारच्यावतीने परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी सांगितले. काँग्रेस खासदार सत्यव्रत चर्तेुवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.  
 
परराष्ट्र विषयावरील संसदेच्या स्थायी समितीला मंगळवारी सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती देण्यात आली. लष्कराने यापूर्वी नियंत्रण रेषा पार केली होती का ? तर त्याचे उत्तर 'हो' आहे पण लाँच पॅड म्हणजे दहशतवादी तळ नष्ट केले होते का ? तर त्याचे उत्तर नाही असल्याचे परराष्ट्रसचिवांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.