शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 04:53 IST

सुधीर देवरे यांचे मत। दोन्ही देशांमध्ये लोकसंवाद; नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत आहेत

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लिपुलेख वादावरून भारतीय लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांना प्रत्युत्तर देण्यास नेपाळचे लष्करप्रमुख पूर्ण चंद्र थापा यांनी नकार दिल्याने लष्कर व सत्ताधाऱ्यांमधील वाद समोर आले आहेत. लष्कराने या वादात सत्ताधाºयांच्या भारतविरोधात न पडण्याची भूमिका घेतली. प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये सीमेवरून वाद कधीच नव्हता; परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे लक्ष हटवण्यासाठी व राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्यासाठीच नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत असल्याचे मत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी व्यक्त केले.नेपाळमधील अंतर्गत राजकारणात तेथील लष्कराला पडायचे नसल्याचे नमूद करून देवरे म्हणाले, नेपाळी लष्कराला दाखवायचे की, आम्ही प्रोफेशनल आहोत. राजकीय मुद्यांमध्ये आम्ही भाग घेत नाही. भारत चीनमध्येही तणाव आहे. भारत नेपाळमध्येही कालापानी, लिपुलेखवरून सध्या तणाव आहे; पण नेपाळी लष्करास त्यात पडायचे नाही. कारण दोन्ही देशांमध्ये पीपल टू पीपल अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.कोरोनामुळे भारताने लॉकडाऊन केले. काही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नेपाळमध्ये भासू लागली; पण चिनी व्हायरसपेक्षा भारतीय व्हायरस जास्त भयावह आहे, हे पंतप्रधान ओली यांचे मत नेपाळी लोकांना अजिबात आवडले नाही. कारण लॉकडाऊनचा दोष भारताला देण्यात काहीच अर्थ नाही, त्यात भारताचा काहीच दोष नाही, असे स्थानिकांचे ठाम मत आहे. शिवाय सध्या नेपाळवर चीनचा प्रभाव जास्त आहे.कुणाच्या तरी इशाºयावरूनचीनचा उल्लेख न करता नरवणे यांनी ‘इतर’ कुणाच्यातरी इशाºयावरून नेपाळ या मार्गाचा विरोध करीत आहे, असे विधान केले. नेपाळमधून सत्ताधाºयांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. लष्करप्रमुख थापा यांनी पंतप्रधान ओली यांची सूचना धुडकावून नरवणेंना प्रत्युत्तर देण्याचे टाळले. घटनाक्रमाचा वेध देवरे यांनी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेतला.पंतप्रधान ओली का करीत आहेत भारतविरोध?च्मुळात ओली दोन वर्षांपूर्वी नेपाळी राष्ट्रवादावरच (अँटी इंडियनिझम) निवडून आले. तोच मुद्दा ते अजूनही काढत असतात. अलीकडे त्यांना स्थानिककम्युनिस्ट पक्षातही विरोधसुरू झाला.च्कारकीर्द संपत असताना गव्हर्नर टीका करीत होते. चीनने मध्यस्थी केली म्हणून त्यांचे पद स्थिर झाले. त्या पार्श्वभूमीवर ते भारतविरोध करीत आहेत. आता नेपाळमध्ये चीनविरोध सुरू झाला.च्भारतीय लष्करप्रमुख नेपाळी लष्कराचे सन्माननीय जनरल असतात. गोरखा भारतीय लष्करात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे वाद चर्चेतून नक्की सुटू शकतील.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNepalनेपाळ