शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नियुक्त्या जुन्या पद्धतीनेच

By admin | Updated: December 10, 2014 23:55 IST

आपली जुनीच पदाधिका:यांना नामनियुक्त करणो अथवा सर्वसंमतीने पदभार सोपविण्याची व्यवस्था कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधींची योजना थंडबस्त्यात : मोठय़ा फेरबदलाचे संकेत
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
पक्ष संघटनेमध्ये प्रत्येक स्तरावर निवडणूक घेण्याचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फॉम्यरुला खारीज करीत पक्षाने आपली जुनीच पदाधिका:यांना नामनियुक्त करणो अथवा सर्वसंमतीने पदभार सोपविण्याची व्यवस्था कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्चपदस्थ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ विचारविमर्श केल्यानंतर राहुल गांधी यांनीही या निर्णयाला सहमती दिली आहे. येत्या जानेवारीत राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करण्याचीही तयारी करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत आणि 14 जानेवारीनंतर हे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. 
या फेरबदलात अनेक सरचिटणीस बदलले जातील. परंतु कोणत्या सरचिटणीसावर संक्रांत येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
उत्तर प्रदेश या सर्वात मोठय़ा राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांना मात्र कायम ठेवले जाणार आहे. काँग्रेसमध्ये निवडणुकीद्वारे पदाधिकारी नेमण्याची सुरुवात राहुल गांधी यांनी केली होती. त्याअंतर्गत फोटो ओळखपत्रद्वारे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात आली. परंतु पैसे देऊन सदस्य बनविण्यात आल्याच्या आणि त्याद्वारे पदाधिकारी बनल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतरही राहुल गांधी यांनी याच प्रक्रियेच्या माध्यमातून कार्य समितीपासून तर ग्राम पंचायतमधील पदेही याच निवडणुकीच्या माध्यमातून भरण्याचा प्रस्ताव दिला होता. 
पक्षांत राहुल गांधींच्या या प्रय}ांना विरोध करण्यात आला होता. युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला आणि मोदी व भाजपाचा मुकाबला करण्यासाठी जुन्या जाणत्या नेत्यांना महत्त्व दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली व त्यानंतर निवडणूक प्रक्रिया बदलून सहमतीच्या आधारावरच नियुक्ती करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाल्याचे समजते.
 
माणिकराव ठाकरेंना हटविले जाण्याची शक्यता
4राष्ट्रीय स्तरावर फेरबदल करण्यासोबतच प्रदेश काँग्रेसमध्येही मोठे फेरबदल करण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हटवून त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाण्याची शक्यता या सूत्रंनी वर्तविली.
4विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, हे येथे उल्लेखनीय.