शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

...अन्यथा रेल्वे प्रवास महागणार, सरकारनं केलं 'हे' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 20:23 IST

रेल्वेचा प्रवास लवकरच महागणार आहे. आता रेल्वेच्या तिकिटासाठी 43 टक्के जास्त रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः रेल्वेचा प्रवास लवकरच महागणार आहे. आता रेल्वेच्या तिकिटासाठी 43 टक्के जास्त रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे. रेल्वे वारंवार कात टाकत असून, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करत आहे. या पाच वर्षांत देशांतर्गत रेल्वे स्टेशनसुद्धा विमानतळासारखे तयार करण्यात आले आहेत. रेल्वेकडून प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांसाठी रेल्वे प्रशासनानं ग्राहकांना मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या तयारीत आहे. याचा सरळ सरळ प्रभाव तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांवर पडणार आहे.रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना सबसिडी सोडण्याबाबत पर्यायाद्वारे विचारले जाणार आहे. त्यावेळी तिकिटांवरील सबसिडी अंशत: किंवा पूर्णत: सोडता येणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा प्रस्ताव सध्या अखेरच्या टप्प्यात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेंतर्गत रेल्वे प्रशासन प्रवाशांना तिकिटांवर मिळणारी सबसिडी सोडण्याची विनंती करणार असून, ती सबसिडी प्रवाशांनी सोडल्यास त्यांना तिकिटासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.रेल्वे प्रवासात किती सबसिडी मिळते, याची माहिती छापील तिकिटावर देण्यात आलेली असते. सध्या रेल्वे प्रत्येक प्रवाशाला 43 तिकीट दरावर 43 टक्के सबसिडी मिळते, आता ती सबसिडी बंद केल्यास तिकिटासाठी जास्तीचे खिशाला कात्री लागणार आहे.