शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव मनपास आवाहन : जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आली आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आली आहे.
राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात १०० शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात २०, नागपूरमध्ये २, मुंबईमध्ये १ शेतकरी बाजार सुरू करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद शहरात २ शेतकरी बाजार सुरू करण्याची कार्यवाही अंतीम टप्प्यात आहे. कृषि पणन मंडळाने जळगाव शहरातही दोन शेतकरी बाजार सुरू करण्यासाठी मनपाने प्रमुख लोकवस्तीत सुमारे पाऊण ते १ एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
-------
मंडळ देणार शेतकर्‍यांना मदत
या शेतकरी बाजारात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्थांनी यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना योग्य दरात विक्री केली जाणार आहे. त्यासाठी शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना टेन्ट, ईलेक्ट्रॉनिक काटे, प्लास्टिक क्रेटस् आदी अर्थसहाय्य मंडळाकडून देण्यात येणार आहे.