शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

कर्नाटकच्या प्रतिनिधींशिवाय कावेरी पाणी समिती जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:32 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरण आणि कावेरी पाणी नियामकीय समितीची स्थापना केली आहे.

चेन्नई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरण आणि कावेरी पाणी नियामकीय समितीची स्थापना केली आहे. नऊ सदस्यांच्या या समितीत कर्नाटकचा एकही प्रतिनिधी नाही. कर्नाटककडून समितीवर नेमावयाच्या प्रतिनिधींची नावेच पाठविण्यात आली नाहीत.सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर तीन आठवड्यांपूर्वी सरकारने याची अधिसूचना काढली होती. समितीच्या स्थापनेत झालेल्या विलंबावरून तामिळनाडूकडून टीका करण्यात येत होती. केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन एस. मसूद हुसैन यांना प्राधिकरणाचे चेअरमन करण्यात आले आहे. आयोगाच्या सिंचन व्यवस्थापन संस्थेचे मुख्य अभियंता नवीन कुमार प्राधिकरणाचे सदस्य आहेत. समितीचे चेअरमनपदही कुमार यांना दिले आहे. झालेल्या निर्णयानुसार समितीस तामिळनाडूला दरवर्षी १७७.२५ टीएमसी फूट पाणी सोडावे लागणार आहे.  जलसंपदा मंत्रालयाने म्हटले की, समितीची पहिली बैठक जुलैच्या पहिल्या आठवड्यात जल आयोगाच्या मुख्यालयात घेण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. समितीच्या स्थापनेला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विरोध केला होता. या मुद्द्यावर संसदेत चर्चा करून निर्णायक तोडगा काढायला हवा, असे त्यांचे मत होते.

टॅग्स :Kaveri water disputeकावेरी पाणी वाद