शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:16 IST

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. यावर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस अध्यक्षपदी कोणीही विराजमान होऊ शकतं परंतु, काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाने सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे. गांधी कुटुंबियांव्यतिरिक्त कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र पक्ष संघटनेत गांधी कुटुंबाने सक्रिय राहणे गरजेचे आहे. भाजपचा उद्देश गांधीमुक्त काँग्रेस असाच आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा केली आहे. मात्र राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, असं सांगताना अय्यर म्हणाले की, राहुल यांच्या निर्णयाचा देखील सन्मान व्हायला हवा.

काँग्रेस पक्ष नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय जिवंत राहू शकतो. मात्र नेहरू-गांधी कुटुंबातील व्यक्तीने सक्रीय राहावे, ज्यामुळे संकटाच्या काळी पक्षाला मदत होईल, असंही अय्यर यांच म्हणणे आहे. राहुल यांनी पक्षाला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. मात्र या मुद्दावर काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती असून पक्ष अजुनही राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी आग्रही आहे.