शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:16 IST

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. यावर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस अध्यक्षपदी कोणीही विराजमान होऊ शकतं परंतु, काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाने सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे. गांधी कुटुंबियांव्यतिरिक्त कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र पक्ष संघटनेत गांधी कुटुंबाने सक्रिय राहणे गरजेचे आहे. भाजपचा उद्देश गांधीमुक्त काँग्रेस असाच आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा केली आहे. मात्र राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, असं सांगताना अय्यर म्हणाले की, राहुल यांच्या निर्णयाचा देखील सन्मान व्हायला हवा.

काँग्रेस पक्ष नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय जिवंत राहू शकतो. मात्र नेहरू-गांधी कुटुंबातील व्यक्तीने सक्रीय राहावे, ज्यामुळे संकटाच्या काळी पक्षाला मदत होईल, असंही अय्यर यांच म्हणणे आहे. राहुल यांनी पक्षाला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. मात्र या मुद्दावर काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती असून पक्ष अजुनही राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी आग्रही आहे.