शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आणखी तीन कोटी कुटुंबांना गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:51 IST

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी विनामूल्य पुरविण्याच्या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’स खास करून ग्रामीण महिलांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन

नवी दिल्ली : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी विनामूल्य पुरविण्याच्या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’स खास करून ग्रामीण महिलांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, केंद्र सरकारने या योजनेचे उद्दिष्ट ५ कोटींवरून वाढवून ८ कोटी करण्याचा, तसेच यासाठी ४,८०० कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुधारित उद्दिष्टानुसार सन २०२० पर्यंत ८ कोटी कुटुंबांना विमानूल्य गॅसची जोडणी देण्याचे ठरविण्यात आले, तसेच ही योजना अनुसूचित जाती व जमातींची सर्व कुटुंबे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना व अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, वनवासी आणि नद्यांमधील बेटांवर राहणाºया लोकांनाही लागू करण्याचे ठरविण्यात आले.यंदा ३ कोटी गॅसच्या जोडण्या दिल्या जायच्या होत्या. आतापर्यंत ३.३६ कोटी जोडण्या दिल्या गेल्या आहेत. आणखी १.३० कोटी अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे ते पूर्ण करण्याची मुदत व त्यासाठीची तरतूद वाढविण्यात आली.