शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन भारतात दुर्गा होती संरक्षणमंत्री, लक्ष्मी वित्तमंत्री - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:30 IST

प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.

नवी दिल्ली : प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.मोहाली येथील इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसमध्ये आयोजित ‘लीडरशिप समिट’मध्ये बोलताना नायडू यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्व विषद करण्यासाठीविविध देवींचा संदर्भ दिला. पुराणांचा हवाला देऊन ते म्हणाले की, देवी सरस्वती शिक्षणमंत्री, देवी दुर्गा संरक्षणमंत्री तर देवी लक्ष्मी वित्तमंत्री होती असे दिसते.भारतीय तत्त्वज्ञान आणि ंसंस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे, असे नमूदकरून नायडू यांनी महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्यावर भर दिला. आपण आपल्या देशाला ‘भारतमाता’ म्हणतो. एवढेच नव्हे तर गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, महानदी, तापी या देशातील महत्वाच्या नद्यांची नावेही स्त्रीवाचकच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.विद्यार्थ्यांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आदर बाळगायला हवा, असे सांगून उपराष्ट्रपतींनी समोरच्या व्यक्तीला तुमची भाषा सजत नसेल तरच त्याच्याशी दुसºया भाषेत बोला, असा सल्ला दिला.नायडू म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजातील असहिष्णुता यावर गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे. पण समाजात अहिष्णुता वाढत आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार जरूर आहे. पण ही अभिव्यक्तीही राज्यघटनेच्या चौकटीतच असायला हवी.उपराष्ट्रपती म्हणाले की, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जायला हवीच. पण देशाच्या एकात्मतेहून ती मोठी असू शकत नाही. लोकशाही टिकविण्यासाठी काही नियम व बंधने पाळायलाच हवीत.नवभारताच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या आत्मिक शक्तींचा पुरेपूर वापर करायलाहवा, हे अधोरेखित करून त्यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, जातीयवाद, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, लैंगिक भेदभाव आणि महिला व दुर्बल घटकांवरील अत्याचारांविरुद्ध एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.आपण मनापासून जे वाटते, ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतो. बºयाच वेळा तसे करणे राजकीयदृष्ट्या योग्यही नसते, अशी कबुली देत नायडू म्हणाले की, आता उपराष्ट्रपती झाल्याने बोलताना जरा संयम बाळगावा, असा काही लोक मला सल्ला देतात, पण मन मोकळे केले नाही, तर मी ‘फुगत’ जाईन व ते माझ्या प्रकृतीसाठी चांगले नाही!