शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अनंत अंबानींची १४० किमी पदयात्रा; जामनगर ते द्वारका रोज रात्री प्रवास, १० एप्रिलला वाढदिवसापूर्वी घेणार द्वारकाधिशाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:49 IST

Anant Ambani: रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील. 

जामनगर (गुजरात) : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील. 

पाच दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या पदयात्रेत अनंत अंबानी रोज रात्री ठरावीक किलोमीटर अंतर चालतात. यादरम्यान मार्गावरील विविध मंदिरांत ते दर्शन घेतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ६० किमी अंतर पार केले आहे. आणखी पाच दिवस ही यात्रा चालेल.

पदयात्रेचा हा आहे उद्देशअनंत यांनी सांगितल्यानुसार, या पदयात्रेच्या माध्यमातून ते युवकांना  धर्माबद्दल आस्था ठेवावी, असा संदेश देऊ इच्छित आहेत. ५ दिवसांपासून हा प्रवास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

रोज रात्रीच पायी प्रवासरोज रात्री ते हा प्रवास करतात. दिवसा वाहतूक आणि इतर बाबींचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीच जास्तीत जास्त प्रवास करण्याचे ठरवले आहे.  

झेड प्लस सुरक्षा, पोलिसही या यात्रेत अनंत अंबानी यांच्यासोबत त्यांच्यासाठी असलेली झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. हे जवान जशी सुरक्षेची काळजी घेत आहेत, तशीच काळजी त्या-त्या भागातील स्थानिक पोलिसही घेत आहेत. 

वाचवले शेकडो कोंबड्यांचे प्राणभक्तिमार्गावरील या पदयात्रेत अनंत अंबानी यांनी कत्तलखान्यात नेल्या जात असलेल्या शेकडो कोंबड्यांचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या सर्व कोंबड्या अनंत यांनी दुप्पट किमतीला खरेदी केल्या व त्या आता काळजीपूर्वक पाळल्या जातील.

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीGujaratगुजरात