शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कौन है ये लोग, कहा से आते है? आनंद महिंद्रांचा संताप; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:17 IST

उद्योगपती आनंद महिंद्रांकडून संताप व्यक्त; आठवड्याभरात दोनदा घडला प्रकार

सोशल मीडियावर अनेकदा मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र ते खरेच असतात असं नाही. इंटरनेटवर अनेकदा बोगस व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होतात. अनेक जण यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र सत्य समजताच अनेकांना धक्का बसतो. उद्योगपती आनंद महिंद्रांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला.

आनंद महिंद्रा यांच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झाली. विशेष म्हणजे व्हायरल पोस्ट आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचली. आनंद महिंद्रा यांनी कधीच न काढलेले उद्गार त्यांच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर यावर आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून यावर भाष्य केलं. आपण कधीच असं बोललो नसल्याचं महिंद्रा यांनी स्पष्ट केलं. 

आपलं नाव वापरून कोणत्याही विधानांच्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महिंद्रा यांनी दिला. महिंद्रा यांनी ट्विटमध्ये अर्शद वारसीचं मीम शेअर केलं आहे. त्यावर जॉनी एलएलबी सिनेमातील अर्शदचा 'कौन है ये लोग कहा से आते है ये लोग' हा प्रसिद्ध डायलॉग आहे.

आनंद महिंद्रा यांच्या नावानं खोटी माहिती पसरवली जात असल्याचा प्रकार आठवड्याभरात दुसऱ्यांदा घडला आहे. वर्षभर केलेल्या गुंतवणुकीनं आनंद महिंद्रा यांना श्रीमंत केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं. त्यात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा उल्लेख होता. ती बातमीदेखील बोगस होती. आपण क्रिप्टोमधील काहीच गुंतवणूक केली नसल्याचं यानंतर महिंद्रा यांनी सांगितलं.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्रा