शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दिल्लीत वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:57 IST

पश्चिमविहार परिसरातील आनंदवन सोसायटीत राहणाऱ्या वृद्ध बहिणींच्या हत्येनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली : पश्चिमविहार परिसरातील आनंदवन सोसायटीत राहणाऱ्या वृद्ध बहिणींच्या हत्येनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तिथे राहणाºया उषा (७५ वर्षे) आणि आशा पाठक (७० वर्षे) या बहिणींचा मृतदेह गुरुवारी घरात आढळल्याने खळबळ उडाली. पाठक भगिनींवर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.ही मराठी लोकांची सोसायटी असल्याने अन्य भाषकांना तिथे राहता येत नाही. तिथे १00 फ्लॅटस् आहेत. आशा आणि उषा पाठक या दोघीही अविवाहित होत्या. उषा निवृत्त संगीत शिक्षिका होत्या, तर आशा ग्रंथपालपदावरून निवृत्त झाल्या होत्या. गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांच्याकडे काम करणारी महिला आली, तेव्हा घराचा दरवाजा किलकिला होता. आतील सामान अस्ताव्यस्त पसरले होते. तिने आसपासच्या लोकांना याची माहिती दिली.लोकांनी तातडीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींची गळा दाबून हत्या झाली आहे. त्यांच्या गळ्यावर जखमाही दिसत होत्या. दोघींनी मारेकºयांना प्रतिकार केला असावा, असा अंदाज आहे.>दोन महिन्यांतील तिसरी घटनापश्चिमविहार परिसरात ज्येष्ठांची हत्या होण्याची दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. सप्टेंबरमध्ये या भागातील शशी तलवार या साठ वर्षे वयाच्या वृद्धेची व त्यांच्या दिव्यांग मुलीची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या घरातून कोणतेही सामान चोरीला गेले नव्हते. त्यामुळे दोन महिलांची अशा निर्घृण पद्धतीने हत्या का केली असावी, या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. नंतर १० आॅक्टोबरला पश्चिमविहार भागातील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून चोरी करण्यात आली होती.