शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आंदोलन करतात हेच आश्चर्यकारक - केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:15 IST

पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी पोलिसांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले. पोलीसच आंदोलन करतात, ही बाबच आश्चर्यकारक आहे. या आंदोलनामागे कोण आहे? हे स्पष्टपणे दिसून येते. याकडे लक्ष वेधत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे बोट दाखविले.‘लोकमत’शी बोलताना केजरीवाल म्हणाले, पोलिसांनी आंदोलन करूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. आंदोलन थांबविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या आंदोलनामागे नेमके कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रीय गृहमंत्री शहा कुठे गायब आहेत? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. पोलीस-वकील यांच्यातील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. वकील हे नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. तर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. या दोन घटकांमुळेच सामान्य नागरिक समाजात आत्मविश्वासाने वावरू शकतात. त्यामुळेच या प्रकरणात आम्हाला तातडीने तोडग्याची आवश्यकता वाटते, असेही सिसोदिया म्हणाले. योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून वाद टाळल्यास पोलीस-वकिलांमधील तणाव दूर करता येईल, असा विश्वास सिसोदिया यांनी व्यक्त केला.दिल्ली पोलीस म्हणजे भाजपचीसशस्त्र शाखा - आपआम आदमी पक्षाने दिल्ली पोलिसांच्या आंदोलनावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्ली पोलीस म्हणजे भाजपची सशस्त्र शाखा असल्याचे म्हटले आहे.शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिल्ली पोलीस विसरले असल्याचेही आपने म्हटले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliceपोलिस