शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पोलीस आंदोलन करतात हेच आश्चर्यकारक - केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:15 IST

पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी पोलिसांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले. पोलीसच आंदोलन करतात, ही बाबच आश्चर्यकारक आहे. या आंदोलनामागे कोण आहे? हे स्पष्टपणे दिसून येते. याकडे लक्ष वेधत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे बोट दाखविले.‘लोकमत’शी बोलताना केजरीवाल म्हणाले, पोलिसांनी आंदोलन करूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. आंदोलन थांबविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या आंदोलनामागे नेमके कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रीय गृहमंत्री शहा कुठे गायब आहेत? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. पोलीस-वकील यांच्यातील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. वकील हे नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. तर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. या दोन घटकांमुळेच सामान्य नागरिक समाजात आत्मविश्वासाने वावरू शकतात. त्यामुळेच या प्रकरणात आम्हाला तातडीने तोडग्याची आवश्यकता वाटते, असेही सिसोदिया म्हणाले. योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून वाद टाळल्यास पोलीस-वकिलांमधील तणाव दूर करता येईल, असा विश्वास सिसोदिया यांनी व्यक्त केला.दिल्ली पोलीस म्हणजे भाजपचीसशस्त्र शाखा - आपआम आदमी पक्षाने दिल्ली पोलिसांच्या आंदोलनावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्ली पोलीस म्हणजे भाजपची सशस्त्र शाखा असल्याचे म्हटले आहे.शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिल्ली पोलीस विसरले असल्याचेही आपने म्हटले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliceपोलिस