शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अमरनाथ भाविकांवर हल्ल्याचे सावट

By admin | Updated: March 18, 2016 01:53 IST

अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पठाणकोट-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता

- सुरेश डग्गर,  जम्मूअमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पठाणकोट-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता पोलिसांनीच वर्तवली आहे. पोलिसांचा इशारा कठुआ जिल्ह्यासाठी असला तरी अमरनाथ यात्रेकरू आणि वैष्णोदेवीच्या भक्तांना याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यताआहे.ही दोन्ही भक्तीस्थळे ज्या महामार्गांवर आहेत, तो सांबा आणि कठुआमधूनच जातो. तेथून रेल्वे मार्ग चार किलोमीटरवर आणि पाकिस्तानची सीमा तीन किलोमीटर अंतरावर आहे.जम्मूच्या पाकिस्तानला खेटून असलेल्या सीमेवरील सर्व शाळांना सुरक्षा वाढवण्याच्या आणि सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.कठुआचे विशेष पोलीस अधीक्षक नवीन जैन यांनी महामार्गांवरील सुरक्षा वाढवण्याचेही आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गांवरील सुरक्षाही आताच वाढवण्यात आली आहे.