शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दोन्ही मुली तरी ६५ % महिला आनंदी, वंशाच्या दिव्यासाठी नाही आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 06:07 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

नवी दिल्ली : पूर्वी वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवाच, असा कुटुंबीयांचा आग्रह असायचा. पण आता परिस्थिती बदलत आहे असे दिसते. दोन मुली असलेल्या महिलांपैकी ६५ टक्के महिलांना आपल्याला मुलगा व्हावा, असे अजिबात वाटत नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

तंबाखू सेवन करणाऱ्यांत घटमद्यपान, तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. २०१५-१६ मध्ये मद्यपान करणारे २९ टक्के व तंबाखू सेवन करणारे ४५ टक्के होते. २०१९-२१ या कालावधीत मद्यपींची संख्या २२ टक्क्यांपर्यंत व तंबाखू सेवन करणाऱ्यांचा आकडा ३९ टक्क्यांपर्यंत घटला. 

९९.५ टक्के महिला सहन करतात अत्याचार लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ९९.५ टक्के महिला घडलेला प्रकार कुणालाही सांगत नाहीत. तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत.ज्यांचे पती मद्यपी आहेत, त्यांच्यापैकी ७० टक्के महिलांना नेहमीच मारहाण होते. २३ टक्के महिलांचे पती मद्यपी नाहीत, तरीही त्यांना मारहाणीला सामोरे जावे लागते.

ज्यांना दोन मुले आहेत अशा महिलांना मुलगी हवी, असे वाटत नाही असे यातून दिसून आले आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ७०% विवाहित महिलांना दोनपेक्षा अधिक मुले नको असतात. २०१५-१६ या कालावधीत हे प्रमाण ६८ टक्के होते, असे आढळले आहे. 

मायेचा पदर!मुलगा असो मुलगी आईचा मायेचा पदर दोघांसाठी सारखाच. ही माऊली आपल्या कडेवर असलेल्या लेकराला आणि शेजारी चालत असलेल्या मुलीला सावली देत स्वत: मात्र उन्हाचे चटके सहन करत चालली आहे. वंशासाठी पोटी दिवा हवाच, अशी पारंपरिक मानसिकता आता मागे पडत चालली आहे. (छाया : संजय लचुरिया)